.comment-link {margin-left:.6em;} <$BlogRSDURL$>

Friday, March 26, 2010

अरे देवा!!

राज्य सरकारचं बजेट बघून दुसरं काय म्हणणार?

* तुळजापूरच्या भवानीमातेच्या देवस्थानाकरिता विकास प्राधिकरण. आगामी वर्षाकरिता ७५ कोटी रुपयांची तरतूद
* संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जन्मचतु:शताब्दीनिमित्त देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर व पालखी तळ या ठिकाणच्या कामांसाठी १४० कोटी रुपये
* शेगाव येथील गजानन महाराजांच्या समाधीस १०० वषेर् पूर्ण होत असल्यामुळे तेथील सोहळ्याकरिता २५० कोटी रुपये. त्यापैकी ६५ कोटींची तरतूद आगामी वर्षात.
* तीर्थक्षेत्र पैठणच्या विकासासाठी तुळजापूर, शिडीर्च्या धतीर्वर विकास प्राधिकरण स्थापन करणार. त्यासाठी २०० कोटींचा विकास आराखडा प्रस्तावित.
* जेजुरी देवस्थान विकासाकरिता पाच कोटी रुपये
* कोकणातील श्री क्षेत्र परशुरामकरिता पाच कोटी, भराडी देवी माता देवस्थानाकरिता दोन कोटी तर श्री क्षेत्र कुणकेश्वरकरिता दोन कोटी रुपये


आणि, श्वास रोखून धरा,

* ग्रंथालय चळवळीस चालना देण्यासाठी सातारा, नांदेड, जालना व रायगड येथे उपकेंदे स्थापन करण्याकरिता दोन कोटी

वा वा! तुम्हाला यात पण रस आहे वाटतं!!

Labels:


Comments:
Hmmm, hopeless government aahe. But do you think, any of the Maharashtraian is concerned about it?

They will take more interest in whether to give 'Bharat Ratna' to 'Sachin' rather than even discussing about these real issues.
 
Post a Comment


This page is powered by Blogger. Isn't yours?